संपूर्ण कर्जमाफी ३० जूनपूर्वी! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा की आणखी एक आश्वासन?

Maharashtra Loan Waiver

Maharashtra Loan Waiver | गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी अक्षरशः नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींच्या कचाट्यात सापडला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, पिकांची सतत होणारी नासाडी… त्यात कांदा, सोयाबीन, तूर, फळे-भाज्यांना दर नाही. उसाची एफआरपीसुद्धा वेळेवर नाही. रोजचा खर्च, घर चालवणं, मुलांचं शिक्षण… सगळंच ढासळायला लागलं. या सगळ्या दबावात दररोज सहा-सात शेतकरी आत्महत्या करतात, अशी सरकारी … Read more