महावितरण चा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

Maharashtra Electricity Update

Maharashtra Electricity Update : गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास म्हणजे रात्री मिळणारा वीजपुरवठा. पिके फुलांच्या अवस्थेत असताना, पाणी देण्यासाठी शेतकरी अंधारात पंप सुरू करतात… कधी सापाचे धोके, कधी विजेचे अनियमित तास, कधी पंप जळण्याची भीती रोजच्या आयुष्यातला हा संघर्ष आता कमी होणार असल्याची मोठी बातमी महावितरणकडून पुढे आली आहे. राज्यातील कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा … Read more